संघ-भाजपाचा कोतेपणा संपत नाही
देशाने कधी नव्हे तो विश्वास टाकून एकहाती सत्ता सोपविली असतानाही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भारतीय जनता पक्षाचा कोतेपणा काही संपत […]
देशाने कधी नव्हे तो विश्वास टाकून एकहाती सत्ता सोपविली असतानाही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भारतीय जनता पक्षाचा कोतेपणा काही संपत […]
देशातील कोणतीही शासकीय तपास यंत्रणा तटस्थतेचा कितीही आव आणत असली तरी जोपर्यंत सत्ताधार्यांकडून त्यांना हिरवी झेंडी मिळत नाही तोपर्यंत ते
‘तनू वेड्स मनू रिटर्न्स’ हा चित्रपट सध्या प्रचंड गाजतोय. १०० कोटींच्या उत्पन्नाचा आकडा चित्रपटाने कधीच ओलांडलाय. एकेका शहरात चार-चार चित्रपटगृहांत
भारतीय माणूस बहुतांश विषयांमध्ये अगदी सरळधोपट पद्धतीने विचार करतो. एखाद्या व्यक्तीच्या कामाचं वा कर्तृत्वाचं मोजमापही तो अशाच सरळसोट पद्धतीने करतो.
गेल्या काही महिन्यांत नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या विषयात अनेक वर्ष फाईलींच्या आड दडलेली नवनवीन माहिती समोर येत आहे. नेताजींचा मृत्यू
अलीकडच्या काही वर्षांत आसारामबापू, सुब्रतो रॉय, नारायण साई, कनिमोझी, ए. राजा या महाभागांना तुरुंगाची हवा खाण्याची वेळ आल्यानंतर कायद्यापुढे सगळे
महाराष्ट्र भूषण पुरस्कार शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना जाहीर झाल्यानंतर निर्माण झालेला वाद शमण्याची चिन्हं दिसत नाहीय. वेगवेगळ्या वृत्तवाहिन्या, वर्तमानपत्रं आणि
वर्तमान राजकारण हे एका अर्थाने इतिहासाची पुनरावृत्तीच असते. आणीबाणीनंतर काँग्रेसची धूळधाण उडून जनता पक्ष सत्तेवर आल्यानंतर लोकांचा विश्वास परत मिळविण्यासाठी
सत्येची काही अंगभूत वैशिष्ट्ये असतात. सत्तेवर कोणीही असो… त्यांना प्रश्न विचारलेले आवडत नाही. त्यांच्या निर्णयाची चिकित्सा झालेलीही रूचत नाही. हे
जगाच्या इतिहासात असे काही रहस्य आहेत की, ज्याचा उलगडा कधीच होत नाही. उलट नवनवीन माहितीने ते रहस्य अधिक गडद होतात.