भाट परंपरा आणि सात पिढ्यांचा इतिहास
– अविनाश दुधे स्वतःचे मूळ शोधण्याची उत्सुकता सर्वांनाच असते. आपलं मूळ कुठलं, आपले पूर्वज कोण होते, आज आपण जिथे आहोत […]
– अविनाश दुधे स्वतःचे मूळ शोधण्याची उत्सुकता सर्वांनाच असते. आपलं मूळ कुठलं, आपले पूर्वज कोण होते, आज आपण जिथे आहोत […]
-अविनाश दुधे महाराष्ट्रात सद्या ताडोबानंतर हमखास कुठे वाघाचे दर्शन होत असेल तर ते आहे टिपेश्वर अभयारण्य. आतापर्यंत तीनदा मी
तुषार गांधी यांनी आपल्या दौऱ्यात ‘गांधीहत्येमागे सावरकर व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे खरे मास्टरमार्इंड होते’, असा खुलेआम आरोप केला .
भारतीय स्वातंत्र्यसंग्राम चळवळीतील ज्या नेत्यांबाबत जनसामान्यांमध्ये अगदी टोकाच्या भावना आहेत. त्यामध्ये विनायक दामोदर सावरकर यांचा अव्वल क्रमांक लागतो़. सावरकरांइतका देशभक्त,
संजय वानखडे याला जी माणसं ओळखतात ती कोणत्याही अर्थाने त्याला नेता म्हणून ओळखत नाही़ जमिनीवरील संतरजा उचलणारा कार्यकर्ता अशीच त्याची
अमरावती-यवतमाळ राज्य महामार्गावर नांदगाव खंडेश्वर नावाचं तालुक्याचं ठिकाण आहे़. म्हणायला तालुकाकेंद्र पण प्रत्यक्षात खेडंच़. रात्री ९ वाजता निद्रेच्या कुशीत गाव
तुम बिल्कुल हम जैसे निकले, अब तक कहां छुपे थे भाई?
‘सनातन संस्था ही ‘मानवी बॉम्ब’ तयार करणारी संघटना आहे. ही संघटना संमोहनाचा वापर करून साधकांचे ब्रेनवॉश करते आणि त्या साधकांचा
एखाद्या व्यक्तीच्या जाण्याने काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आणि कच्छपासून अरुणाचल प्रदेशापर्यंत हळहळ व्यक्त व्हावी, प्रत्येकाला आपल्या घरातील माणूस गेल्याचं दु:ख व्हावं, त्याच्या
गेल्या काही महिन्यांत नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या विषयात अनेक वर्ष फाईलींच्या आड दडलेली नवनवीन माहिती समोर येत आहे. नेताजींचा मृत्यू