गांधीहत्या, सावरकर आणि शेषराव मोरे
महाराष्ट्रात आजच्या घडीला ज्यांना तर्ककठोर, वस्तुनिष्ठ विचारवंत, लेखक म्हणता येईल अशांची संख्या एका हाताच्या बोटावर मोजण्याइतकीही नाही. जी काही दोन-चार […]
महाराष्ट्रात आजच्या घडीला ज्यांना तर्ककठोर, वस्तुनिष्ठ विचारवंत, लेखक म्हणता येईल अशांची संख्या एका हाताच्या बोटावर मोजण्याइतकीही नाही. जी काही दोन-चार […]
भारतीय जनता पक्षाचे सहयोगी पक्ष आता बिथरले आहेत असं दिसताहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटना, राष्ट्रीय समाज पक्ष, रिपब्लिकन पक्ष (आठवले गट),
महाराष्ट्रात अलीकडच्या काही वर्षांत शासनाकडून कुठलीही नवीन नियुक्ती वा नेमणूक झाली किंवा एखाद्याला पुरस्कार जाहीर झाला की सर्वप्रथम त्याच्या कर्तृत्वाऐवजी
रूपेरी पडद्यावरील नायक प्रत्यक्षात क्वचितच नायकासारखे वागतात. चेहर्याची रंगरंगोटी करून कॅमेर्यासमोर वेगवेगळे भावाविष्कार साकारणार्या कलाकारांना खर्या आयुष्यातील माणसांची दु:ख भिडताहेत
एखाद्या व्यक्तीच्या जाण्याने काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आणि कच्छपासून अरुणाचल प्रदेशापर्यंत हळहळ व्यक्त व्हावी, प्रत्येकाला आपल्या घरातील माणूस गेल्याचं दु:ख व्हावं, त्याच्या
रा.सू. ऊर्फ दादासाहेब गवई केरळच्या राज्यपालपदावरून निवृत्त झाल्यानंतर त्यांच्याशी झालेल्या गप्पांवर आधारित सविस्तर लेख दै. ‘पुण्य नगरी विदर्भ गौरव विशेषांक
कोणत्याही दुखण्यामागचं मूळ कारण समजून न घेता भावनिक गुंता निर्माण करून वरवर मलमपट्टी करणे हे भारतीय समाजाचं खास वैशिष्ट्य आहे.
जगातील सर्वात मोठा धार्मिक उत्सव अशी ख्याती असलेल्या कुंभमेळ्यास मंगळवारी नाशिकमध्ये सुरुवात झाली. जवळपास वर्षभर हा कुंभमेळा चालणार आहे. या
शब्द फसवे असतात. मायावी असतात. ज्यांची शब्दांवर हुकूमत आहे ते शब्दांचं मायाजाल रचून सामान्य माणसांना अलगद त्यात फसवितात. देशातील वेगवेगळ्या
ती गोष्ट फार जुनी नाही. वीसेक वर्षे झाली असतील. नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय ज्या रेशीमबाग परिसरात आहे तेथे वास्तव्य