राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी काही प्रश्न…
-अविनाश दुधे विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (RSS) बजावलेल्या भूमिकेची जोरात चर्चा आहे. संघाने लक्ष घातलं आणि बघा… चमत्कार […]
-अविनाश दुधे विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (RSS) बजावलेल्या भूमिकेची जोरात चर्चा आहे. संघाने लक्ष घातलं आणि बघा… चमत्कार […]
सत्ता आल्यानंतर संघ परिवारातील संघटनांमध्ये अनेक विषयांबाबत नाराजीचे सूर उमटायला सुरुवात होते. अर्थात यासाठी संघ स्वत:च कारणीभूत आहे. वर्षानुवर्षे स्वयंसेवकांच्या
अभिनव भारत संघटनेने गांधी हत्येची नव्याने चौकशी करा़ अशी मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल केली आहे़ यानिमित्ताने पुन्हा एकदा
गोळवलकर गुरुजींना संघ परिवार ‘ऋषी’ मानतो, ते गोळवलकर लोकशाही व आधुनिक समाजरचनेला नकार देऊन प्राचीन चातुर्वण्र्य समाजव्यवस्था हीच आदर्श आहे,
उच्च जातींची टोकदार अस्मिता व धार्मिक-जातीय कडवेपणापासून ओबीसी संपूर्णत: नाही तरी बर्यापैकी दूर राहिला होता. गेल्या काही वर्षात मात्र हे
सत्ता आणि संघटना या दोन्ही गोष्टींचा विचार केला, तर कम्युनिस्ट पक्ष आज संघ-भाजपासमोर कस्पटासमान आहे. मात्र कन्हैया नावाच्या त्यांच्या छोट्या
विदर्भ प्रांत महाराष्ट्रात सामिल होण्याची किंमत म्हणून महाराष्ट्र विधानसभेचं एक अधिवेशन दरवर्षी नागपुरात भरविण्याचा यावर्षीचा उपचार बुधवारी पार पडला़. १९५३
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेत्यांची कोणत्याही काळातील भाषणं वा त्यांचं लेखन अभ्यासलं तर ते वरवर अतिशय आकर्षक, संतुलित व समग्र विचार
देशाने कधी नव्हे तो विश्वास टाकून एकहाती सत्ता सोपविली असतानाही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भारतीय जनता पक्षाचा कोतेपणा काही संपत
महाराष्ट्र भूषण पुरस्कार शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना जाहीर झाल्यानंतर निर्माण झालेला वाद शमण्याची चिन्हं दिसत नाहीय. वेगवेगळ्या वृत्तवाहिन्या, वर्तमानपत्रं आणि