राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी काही प्रश्न…
-अविनाश दुधे विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (RSS) बजावलेल्या भूमिकेची जोरात चर्चा आहे. संघाने लक्ष घातलं आणि बघा… चमत्कार […]
-अविनाश दुधे विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (RSS) बजावलेल्या भूमिकेची जोरात चर्चा आहे. संघाने लक्ष घातलं आणि बघा… चमत्कार […]
Avinash Dudhe <avinashdudhe777@gmail.com> 8:40 PM (7 minutes ago) to me ‘शोले’ तला तो सीन आठवतोय का? धर्मेंद्र आणि अमिताभ गब्बर सिंगचा बंदोबस्त
चेहरा नसलेल्या गर्दीच्या भावनांना हात घालणं खूप सोपं असतं. अमुक एका समाजाच्या वर्चस्वामुळे तुमच्यावर अन्याय होतो किंवा तुमच्या हक्काचं ते
सरकारसोबत चर्चाच करायची नाही म्हणणारे मराठा मोर्चामुळे निर्माण झालेला परिणाम मातीत मिसळवायला निघालेले आहेत. सरकार प्रचंड दबावात आहे. याचा फायदा
कुठलाही व्यक्ती वा समाज अस्मिता वा आत्मवंचनेच्या चक्रात अडकला की, एकतर तो खोट्या अभिमानात जगतो किंवा स्वत:ची कीव करून घेतो.
सत्ता आल्यानंतर संघ परिवारातील संघटनांमध्ये अनेक विषयांबाबत नाराजीचे सूर उमटायला सुरुवात होते. अर्थात यासाठी संघ स्वत:च कारणीभूत आहे. वर्षानुवर्षे स्वयंसेवकांच्या
राजकीय सोयीप्रमाणे विदर्भाचा मुद्दा वापरायचं काम आतापर्यंत काँग्रेसने केलं; तेच आता भाजपा करत आहे.नितीन गडकरी व देवेंद्र फडणवीस यांनी विदर्भवाद्यांना
हातात पैसा आणि पाठीशी सत्ता असली की, या देशात काहीही होऊ शकते. साक्षीदार गायब करता येतात, पोलिसांना वेडं ठरविता येतं,
बलात्कार्याला जात नसतेच. कुठल्याही समाजातला, धर्मातला लिंगपिसाट हे असे प्रकार करू शकतो. संताप हा या अशा पुरुषांमधल्या जनावरी वृत्तीचा हवा;