सोशल मीडियातील अभिव्यक्तीची जीवघेणी मरमर
परवा नागपुरात सात तरुण मुलांचा मोबाईलमध्ये सेल्फी (स्वत:चे छायाचित्र स्वत:च घेणे) घेण्याच्या नादात तलावात बुडून मृत्यू झाला. तरुण […]
परवा नागपुरात सात तरुण मुलांचा मोबाईलमध्ये सेल्फी (स्वत:चे छायाचित्र स्वत:च घेणे) घेण्याच्या नादात तलावात बुडून मृत्यू झाला. तरुण […]
भारतीय जनता पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात लोकसभा निवडणुकीच्या अगोदरपासून लपूनछपून सुरू असलेली ‘भानगड’ अखेर चव्हाट्यावर आलीय. विधानपरिषदेचे सभापती शिवाजीराव
आम आदमी पक्षातील अंतर्गत लढाई आता निकराला पोहोचली आहे. योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण यांना राजकीय व्यवहार समितीतून डच्चू दिल्यानंतर
मराठा सेवा संघटनेचं हे रौप्य महोत्सवी वर्ष़. एखाद्या संस्था-संघटनेसाठी २५ वर्षांचा कालखंड हा तसा फार मोठा नसतो़ मात्र त्या संघटनेचा
गेल्या नऊ महिन्यांत संसदेला फार गांभीर्याने न घेणार्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गेल्या आठ दिवसांत दोनदा धमाकेदार भाषणं केलीत. पहिलं भाषण
कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्यावरील खुनी हल्ल्याच्या तपासाची गत दाभोळकर प्रकरणासारखीच होणार असे दिसायला लागले आहे. पानसरेंवरील हल्ल्याला जवळपास दहा दिवस
२00९ च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचे ते दिवस होते. तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी असलेले आर. आर. पाटील ऊर्फ आबा विदर्भाच्या
भारतीय जनता वरकरणी अतिशय साधी-भोळी, कुठलाही अन्याय निमूटपणे सहन करणारी, आमिष व प्रलोभनाला सहज बळी पडणारी दिसत असली तरी या
भारतीय स्वातंत्र्यलढय़ातील महानायक नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या गूढ मृत्यूच्या रहस्याची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. नेताजी बोस यांच्या पणती
जन्म, जात, धर्म, देश या केवळ योगायोगाने लाभणार्या गोष्टींचा माणसं किती काळ अभिमान बाळगणार आणि त्या वृथा अभिमानातून आणखी किती