अद्भुत नक्षत्रमालेत विसावलेत डॉ. कलाम
एखाद्या व्यक्तीच्या जाण्याने काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आणि कच्छपासून अरुणाचल प्रदेशापर्यंत हळहळ व्यक्त व्हावी, प्रत्येकाला आपल्या घरातील माणूस गेल्याचं दु:ख व्हावं, त्याच्या […]
एखाद्या व्यक्तीच्या जाण्याने काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आणि कच्छपासून अरुणाचल प्रदेशापर्यंत हळहळ व्यक्त व्हावी, प्रत्येकाला आपल्या घरातील माणूस गेल्याचं दु:ख व्हावं, त्याच्या […]
रा.सू. ऊर्फ दादासाहेब गवई केरळच्या राज्यपालपदावरून निवृत्त झाल्यानंतर त्यांच्याशी झालेल्या गप्पांवर आधारित सविस्तर लेख दै. ‘पुण्य नगरी विदर्भ गौरव विशेषांक
कोणत्याही दुखण्यामागचं मूळ कारण समजून न घेता भावनिक गुंता निर्माण करून वरवर मलमपट्टी करणे हे भारतीय समाजाचं खास वैशिष्ट्य आहे.
जगातील सर्वात मोठा धार्मिक उत्सव अशी ख्याती असलेल्या कुंभमेळ्यास मंगळवारी नाशिकमध्ये सुरुवात झाली. जवळपास वर्षभर हा कुंभमेळा चालणार आहे. या
शब्द फसवे असतात. मायावी असतात. ज्यांची शब्दांवर हुकूमत आहे ते शब्दांचं मायाजाल रचून सामान्य माणसांना अलगद त्यात फसवितात. देशातील वेगवेगळ्या
ती गोष्ट फार जुनी नाही. वीसेक वर्षे झाली असतील. नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय ज्या रेशीमबाग परिसरात आहे तेथे वास्तव्य
देशाने कधी नव्हे तो विश्वास टाकून एकहाती सत्ता सोपविली असतानाही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भारतीय जनता पक्षाचा कोतेपणा काही संपत
देशातील कोणतीही शासकीय तपास यंत्रणा तटस्थतेचा कितीही आव आणत असली तरी जोपर्यंत सत्ताधार्यांकडून त्यांना हिरवी झेंडी मिळत नाही तोपर्यंत ते
‘तनू वेड्स मनू रिटर्न्स’ हा चित्रपट सध्या प्रचंड गाजतोय. १०० कोटींच्या उत्पन्नाचा आकडा चित्रपटाने कधीच ओलांडलाय. एकेका शहरात चार-चार चित्रपटगृहांत
भारतीय माणूस बहुतांश विषयांमध्ये अगदी सरळधोपट पद्धतीने विचार करतो. एखाद्या व्यक्तीच्या कामाचं वा कर्तृत्वाचं मोजमापही तो अशाच सरळसोट पद्धतीने करतो.