आधुनिक एकलव्याच्या जिद्दीची कहाणी
अमरावती-यवतमाळ राज्य महामार्गावर नांदगाव खंडेश्वर नावाचं तालुक्याचं ठिकाण आहे़. म्हणायला तालुकाकेंद्र पण प्रत्यक्षात खेडंच़. रात्री ९ वाजता निद्रेच्या कुशीत गाव […]
अमरावती-यवतमाळ राज्य महामार्गावर नांदगाव खंडेश्वर नावाचं तालुक्याचं ठिकाण आहे़. म्हणायला तालुकाकेंद्र पण प्रत्यक्षात खेडंच़. रात्री ९ वाजता निद्रेच्या कुशीत गाव […]
बदलत्या काळाची पावलं ज्याला ओळखता येत नाहीत, तो माणूस वा संस्था-संघटना केविलवाणे झाल्याशिवाय राहत नाही़ शिवसेनेचंही सद्या असंच झालं आहे़
तुम बिल्कुल हम जैसे निकले, अब तक कहां छुपे थे भाई?
‘सनातन संस्था ही ‘मानवी बॉम्ब’ तयार करणारी संघटना आहे. ही संघटना संमोहनाचा वापर करून साधकांचे ब्रेनवॉश करते आणि त्या साधकांचा
शरद पवार या नेत्याबद्दल त्यांचे सर्मथक, चाहते आणि अगदी विरोधकसुद्धा आदराने बोलतात. देशातील असा एकही प्रश्न नाही की ज्याबद्दल पवार
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेत्यांची कोणत्याही काळातील भाषणं वा त्यांचं लेखन अभ्यासलं तर ते वरवर अतिशय आकर्षक, संतुलित व समग्र विचार
महाराष्ट्रात आजच्या घडीला ज्यांना तर्ककठोर, वस्तुनिष्ठ विचारवंत, लेखक म्हणता येईल अशांची संख्या एका हाताच्या बोटावर मोजण्याइतकीही नाही. जी काही दोन-चार
भारतीय जनता पक्षाचे सहयोगी पक्ष आता बिथरले आहेत असं दिसताहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटना, राष्ट्रीय समाज पक्ष, रिपब्लिकन पक्ष (आठवले गट),
महाराष्ट्रात अलीकडच्या काही वर्षांत शासनाकडून कुठलीही नवीन नियुक्ती वा नेमणूक झाली किंवा एखाद्याला पुरस्कार जाहीर झाला की सर्वप्रथम त्याच्या कर्तृत्वाऐवजी
रूपेरी पडद्यावरील नायक प्रत्यक्षात क्वचितच नायकासारखे वागतात. चेहर्याची रंगरंगोटी करून कॅमेर्यासमोर वेगवेगळे भावाविष्कार साकारणार्या कलाकारांना खर्या आयुष्यातील माणसांची दु:ख भिडताहेत