मराठा समाज एवढा का संतापलाय?
कुठलाही व्यक्ती वा समाज अस्मिता वा आत्मवंचनेच्या चक्रात अडकला की, एकतर तो खोट्या अभिमानात जगतो किंवा स्वत:ची कीव करून घेतो. […]
कुठलाही व्यक्ती वा समाज अस्मिता वा आत्मवंचनेच्या चक्रात अडकला की, एकतर तो खोट्या अभिमानात जगतो किंवा स्वत:ची कीव करून घेतो. […]
सत्ता आल्यानंतर संघ परिवारातील संघटनांमध्ये अनेक विषयांबाबत नाराजीचे सूर उमटायला सुरुवात होते. अर्थात यासाठी संघ स्वत:च कारणीभूत आहे. वर्षानुवर्षे स्वयंसेवकांच्या
राजकीय सोयीप्रमाणे विदर्भाचा मुद्दा वापरायचं काम आतापर्यंत काँग्रेसने केलं; तेच आता भाजपा करत आहे.नितीन गडकरी व देवेंद्र फडणवीस यांनी विदर्भवाद्यांना
हातात पैसा आणि पाठीशी सत्ता असली की, या देशात काहीही होऊ शकते. साक्षीदार गायब करता येतात, पोलिसांना वेडं ठरविता येतं,
बलात्कार्याला जात नसतेच. कुठल्याही समाजातला, धर्मातला लिंगपिसाट हे असे प्रकार करू शकतो. संताप हा या अशा पुरुषांमधल्या जनावरी वृत्तीचा हवा;
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्यातील ट्विटरवरील शेरेबाजीची सध्या माध्यमांमध्ये खमंग चर्चा सुरू आहे. संवादाची सर्व आधुनिक साधनं
चित्रपटसृष्टीत कलावंत जोपर्यंत प्रकाशझोतात असतात तोपर्यंत पब्लिक त्यांना डोक्यावर घेऊन नाचते. अपयशी झालेत की, ढुंकूनही पाहत नाही. या पार्श्वभूमीवर वयाच्या
शरद पवार तोपर्यंतच पुरोगामी असतात, जोपर्यंत त्यांच्या हितसंबंधाना धक्का लागत नाही. मराठा समाज व शेतकरी या दोन घटकांवर जणू आपली
शरद पवार तोपर्यंतच पुरोगामी असतात, जोपर्यंत त्यांच्या हितसंबंधाना धक्का लागत नाही़ मराठा समाज व शेतकरी या दोन घटकांवर जणू आपली
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची कार्यपद्धती काय आहे, हे गडकरींएवढं उत्तम फारच कमी लोकांना माहीत असेल. त्यामुळे सत्तेच्या मस्तीत हवेत उडू नका.