साध्या माणसांच्या मोठय़ा कहाण्या
सत्ता कोणतीही असो, धार्मिक सत्ता, आर्थिक सत्ता, दंड सत्ता.. ती गाजविणार्या माणसाचा एक रुबाब असतो. त्यातही ती राजकीय सत्ता असली […]
सत्ता कोणतीही असो, धार्मिक सत्ता, आर्थिक सत्ता, दंड सत्ता.. ती गाजविणार्या माणसाचा एक रुबाब असतो. त्यातही ती राजकीय सत्ता असली […]
जत्रायात्रांचा हंगाम सुरू झाला आहे. ऋणमोचन व बहिरमची यात्रा ऐन भरात आली आहे. जत्रा म्हटलं की, अस्सल वर्हाडी माणसांची मनं
ऐनवेळेवर काँग्रेसने काही कोलांटउड्या घेतल्या नाही, तर शनिवारी अरविंद केजरीवाल हे दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील, हे जवळपास निश्चित आहे.
महाराष्ट्र सरकार नागपुरात असताना विदर्भवाद्यांनी स्वतंत्र विदर्भाच्या मागणीकडे लक्ष वेधण्याचा हरेक प्रकारे प्रय▪चालविला आहे. हिवाळी अधिवेशन सुरू होण्याअगोदर विदर्भ जॉईंट
अफलातून प्रवासव्यवस्था परिवर्तन घडवून आणण्यासाठी निघालेल्या अरविंद केजरीवालांच्या आयुष्याचा प्रवास अफलातून आहे. १६ ऑगस्ट १९६८ मध्ये हरियाणाच्या हिस्सार येथे
प्रिय, राहुल गांधीसप्रेम नमस्कार सरलेल्या आठवड्यात तुम्ही नागपूर आणि पुण्याला येऊन गेलेत. तुमच्या देशभरातील इतर दौर्यांप्रमाणे या दौर्यातही तुम्ही प्रसिद्धिमाध्यमांना
देशातील भ्रष्ट राजकारणी, अट्टल गुन्हेगार आणि धनाढय़ांचे लाडके वकील असलेल्या राम जेठमलानी आपल्या प्रतिष्ठित अशिलांच्या सुटकेसाठी कुठल्याही पातळीवर जातात, हे
सरकार किंवा शासन नावाची यंत्रणा मोठी गमतीशीर असते. देशातील जनतेला ज्या मुलभूत गोष्टींची गरज असते, त्या गरजा पूर्ण करायचं सोडून
संताचा बुरखा पांघरलेले आसारामबापू तुरुंगात जाऊन आता अकरा दिवस लोटले आहेत. या कालावधीत दररोज त्याची नवनवीन कुकर्म बाहेर येत आहेत.
संत आसारामबापूंना परमेश्वर मानणार्या लाखो भाबड्या भक्तांसाठी त्यांची अटक प्रचंड धक्कादायक आहे. अलौकिक शक्तीचा दावा करणार्या बापूंची कुठलीही शक्ती त्यांना