क्रिकेट -फिल्म

क्रिकेटपटूंच्या बायकांमुळे भारताचा पराभव झाला?

भारतीय माणसांचं बुद्धी आणि तर्क यांच्यासोबत काय वाकडं आहे कळत नाही. आयुष्यातील यश-अपयश, घटना-दुर्घटना वा इतर कुठलाही प्रसंग असो,…त्याची नेमकी […]

राजकारण

विदर्भवाद्यांना वाट पाहण्याशिवाय पर्याय नाही

आपसूक विदर्भ मिळत असेल, तर हरकत नाही. नसेल मिळत, तरी काही बिघडत नाही, अशी टिपिकल वैदर्भीय मानसिकता विदर्भाच्या जनमानसाची आहे.

अंधश्रद्धा

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या इतिहासाची मोडतोड

इतिहासाची बिनदिक्कतपणे मोडतोड करणे हा कुठल्याही काळातील प्रस्थापितांचा स्थायिभाव असतो. ज्यांच्या हाती सत्ता आणि माध्यमं असतात, ते त्यांना हवा तसा

राजकारण

विदर्भात राष्ट्रवादी काय दिवे लावणार?

एकमेकांना भरपूर इशारे-प्रतिइशारे दिल्यानंतर अखेर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी करण्याचा निर्णय घेतला असल्याची बातमी आली आहे. आघाडी करणे हे

राजकारण

ढोंगीपणा, दहशत व पैशाची मस्ती उतरविणारी निवडणूक

भारतीय जनता पक्ष व नरेंद्र मोदी यांनी मिळविलेल्या अभूतपूर्व यशाचे सध्या हरेकप्रकारे विश्लेषण सुरू आहे. हे यश मोदी लाटेमुळे मिळालं

सोशल

रविकांत तुपकरांच्या तडीपारीच्या निमित्ताने….

सत्याला कधी मरण नसते… माणूस मेहनतीने, प्रामाणिकपणेच मोठा होतो…अशी काही भाबडी वाक्ये लहान असतानापासूनच आपल्याला ऐकविली जातात. प्रत्यक्षात मोठं, जाणतं

राजकारण

नेत्यांना हवेत सालदार अधिकारी

सर्वसामान्य माणसांच्या भावनांना आपल्या लेखी कवडीचीही किंमत नाही, हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. पिंपरी चिंचवडचे

राजकारण

राज्यसभा, विधानपरिषदेच्या जागांचा लिलाव होऊ द्या!

महाराष्ट्रातून राज्यसभेवर पाठवायच्या सात जागांसाठीची निवडणूक बिनविरोध पार पडली. राज्यसभेला केंद्रीय विधिमंडळाचं ‘वरिष्ठ सभागृह’ म्हटलं जातं. या सभागृहातील प्रतिनिधी वेगवेगळ्या

आरएसएस-एमएसएस

मराठा सेवा संघ बदलतो आहे?

महाराष्ट्रात काही संस्था-संघटनांच्या वार्षिक उत्सवांचं एक वेगळं महत्त्व आहे. दसर्‍याच्या दिवशी नागपुरात दीक्षाभूमीवर आयोजित होणारा धम्मचक्र परिवर्तन दिन, त्याचदिवशी रेशीमबागमध्ये

Scroll to Top