भाजपला केजरीवालांची भीती वाटते?
ते दिवस फार जुने नाहीत जेव्हा अण्णा हजारे आणि अरविंद केजरीवाल यांनी देशात अभूतपूर्व वातावरणनिर्मिती केली होती. लोकपाल आंदोलनाच्या सर्मथनासाठी […]
ते दिवस फार जुने नाहीत जेव्हा अण्णा हजारे आणि अरविंद केजरीवाल यांनी देशात अभूतपूर्व वातावरणनिर्मिती केली होती. लोकपाल आंदोलनाच्या सर्मथनासाठी […]
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि मराठा सेवा संघ या दोन संघटनांमध्ये नावातील संघ हा शब्द वगळता तसे काही साधम्र्य नाही. उलट
क्रिकेट आणि सिनेइंडस्ट्रीचे चुंबकीय नाते भारतीय कसोटी क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली व नामवंत सिनेअभिनेत्री अनुष्का यांच्या प्रेमप्रकरणाची सध्या जोरात
क्रिकेटमधील भारताचा आजपर्यंतचा सर्वाधिक यशस्वी कर्णधार म्हणून नावलौकिक मिळविलेल्या महेंद्रसिंग धोनीची कसोटी क्रिकेटमधील नवृत्ती धक्कादायक नसली तरी रहस्यमय नक्कीच आहे.
.भारतीय जनमानस समजून घेणं अतिशय कठीण आहे. एकीकडे त्याग, साधेपणा, मेहनत, सचोटी, प्रामाणिकपणा या मूल्यांची त्याला ओढ असते. ही
एक भारतीय म्हणून अभिमान वाटावा असे जे मोजके क्षण असतात त्यापैकी एक क्षण बुधवारी सकाळी भारतवासीयांच्या
यश ही मोठी विचित्र गोष्ट असते. ती जसा अफाट आत्मविश्वास देते, तसंच असलेल्या-नसलेल्या ताकदीबाबत अवाजवी भ्रमही निर्माण करते. भारतीय जनता
बातमी क्रमांक १ बंगळुरू – एका महाविद्यालयात प्राध्यापक असणारे अजय शेट्टी सकाळचं महाविद्यालय आटोपलं की घरी येतात. जेवण करतात आणि
बारामतीत सुप्रिया सुळेंचं मताधिक्य घटल्याबरोबर बावचळलेल्या राष्ट्रवादीने धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये आरक्षण देण्याचं आश्वासन दिल्याबरोबर मधमाशाच्या मोहोळाला डिवचल्यासारखी स्थिती राज्यात
भारतीय माणसांचं बुद्धी आणि तर्क यांच्यासोबत काय वाकडं आहे कळत नाही. आयुष्यातील यश-अपयश, घटना-दुर्घटना वा इतर कुठलाही प्रसंग असो,…त्याची नेमकी