शेतकरीविरोधी कायद्यांबाबत आश्वासक लढाई
शेतकरी आत्महत्यांचं सत्र सुरू होऊन आता जवळपास पाव शतक लोटलंय. या २५ वर्षांत केवळ विदर्भ-मराठवाड्यात ७0 हजारांच्या आसपास शेतकर्यांनी आत्महत्या […]
शेतकरी आत्महत्यांचं सत्र सुरू होऊन आता जवळपास पाव शतक लोटलंय. या २५ वर्षांत केवळ विदर्भ-मराठवाड्यात ७0 हजारांच्या आसपास शेतकर्यांनी आत्महत्या […]
माणूस बहुजन असला म्हणजे त्याला काहीही करण्याचा परवाना मिळतो का? भुजबळ असो वा खडसे, या दोघांनीही ज्या पद्धतीने सत्तेचा वापर
अभिनव भारत संघटनेने गांधी हत्येची नव्याने चौकशी करा़ अशी मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल केली आहे़ यानिमित्ताने पुन्हा एकदा
इतिहास व वर्तमानाची नेमकी जाण असलेले ख्यातनाम इतिहासकार व लेखक रामचंद्र गुहा यांनी काही महिन्यांपूर्वी काँग्रेसच्या स्थितीचं नेमकं वर्णन केलं होतं.
भाबडेपणा व भारावले जाऊन एखाद्याला क्षणात डोक्यावर घ्यायचं आणि नीतिमत्ता आणि चारित्र्याच्या पोकळ आणि पोचट कल्पनांना धक्का बसला की, तेवढय़ाच
वेगळा विदर्भ झाला, तर त्यांचं कसं होणार ही महाराष्ट्रवाद्यांना काळजी आहे. भारत स्वातंत्र्य मागत असताना ब्रिटनचे तेव्हाचे पंतप्रधान चर्चिल यांना
१९३६ ते १९४६ ही दहा वर्षे विदर्भातील सेवाग्राम हे चिमुकलं गाव देशाची अनधिकृत राजधानी होती. त्या काळात देशावर राज्य करणार्या
पूर्वीचे राजे, महाराजे, बादशाह आपल्या सेवेतील भाट (स्तुतिपाठक), कवी, कलाकार, नर्तक, सरदार, सैनिक, ज्योतिषी आदी सेवेकर्यांच्या सेवेवर खूश झालेत की
गोळवलकर गुरुजींना संघ परिवार ‘ऋषी’ मानतो, ते गोळवलकर लोकशाही व आधुनिक समाजरचनेला नकार देऊन प्राचीन चातुर्वण्र्य समाजव्यवस्था हीच आदर्श आहे,
शनिशिंगणापूर विषयात राज्यातील सर्वपक्षीय दिग्गज नेत्यांनी सोयीस्कर मौन बाळगले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शरद पवार किंवा नगर जिल्ह्याचे सूत्रे ज्यांच्या हाती