भारतीयांना नवजीवन बहाल करणारा मान्सून
भारतातील १ अब्ज २५ लाख लोक दरवर्षी ज्याची आतुरतेने वाट पाहतात त्या मान्सूनचं महाराष्ट्रात आगमन झालं आहे. विदर्भात कोणत्याही क्षणी […]
भारतातील १ अब्ज २५ लाख लोक दरवर्षी ज्याची आतुरतेने वाट पाहतात त्या मान्सूनचं महाराष्ट्रात आगमन झालं आहे. विदर्भात कोणत्याही क्षणी […]
हिंदू धर्मरक्षणाचा ठेका आपल्याकडेच आहे, अशा भ्रमात राहणारी काही माणसं जाणिवपूर्वक चुकीचा प्रचार करून बहुजन समाजातील माणसांची माथी कशी भडकवितात,
कधीकाळी भारतातील गोवळकोंडा खाणीत सापडलेल्या ‘प्रिन्सी’ नावाच्या गुलाबी हिर्याला अलीकडेच लंडन येथे झालेल्या एका लिलावात तब्बल दोनशे कोटी रुपये एवढी
मंगळवारी दुपारच्या रणरणत्या उन्हात वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेलने बंगलोरच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर पुण्याच्या गोलंदाजांसोबत जे काही केलं त्याला ‘कत्त्लेआम’ याशिवाय दुसरा
१६ एप्रिल १८५३ ला मुंबई ते ठाणे दरम्यान पहिली रेल्वे भारतात धावली.भारताची जीवनरेषा मानल्या जाणार्या भारतीय रेल्वेने मंगळवारी १६0 वर्षे
सर्वाधिक काळ स्पेसवॉक करणारी महिला अंतराळवीर असा बहुमान मिळविणारी सुनीता विलियम्स सध्या भारतात आहे. भारतीय वंशाची अमेरिकन अंतराळवीर अशी ओळख
तृतीयपंथीयांना (हिजडे) मानाचं जीवन जगता यावं यासाठी जगभर आवाज उठविणारी लक्ष्मी त्रिपाठी सरलेल्या आठवड्यात विदर्भात होती. ‘आम्ही सारे’ फाऊंडेशनने बुलडाणा,
‘बिग बॉस’, ‘दस का दम’, ‘सच का सामना’ आदी लोकप्रिय कार्यक्रमांतून घराघरात ओळखल्या जाणार्या लक्ष्मी त्रिपाठी यांचं हे आत्मकथन सध्या
दीडशे वर्षे भारतावर राज्य करणारे ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून गेल्या आठवड्यात भारताच्या दौर्यावर होते. कधी काळी ज्यांच्या साम्राज्यावरचा सूर्य मावळत
लैला-मजनू, हिर-रांझा, रोमिओ-ज्युलिएट, सोहनी-महीवाल हे जगभरातील प्रेमिकांचे ‘कुलदैवत.’ जगभरातील प्रियकर-प्रेयसी यांच्या नावांचा गजर करत एकमेकांना प्रेमाची ग्वाही देत असतात. प्रेमिकांच्या