विदर्भात राष्ट्रवादी काय दिवे लावणार?
एकमेकांना भरपूर इशारे-प्रतिइशारे दिल्यानंतर अखेर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी करण्याचा निर्णय घेतला असल्याची बातमी आली आहे. आघाडी करणे हे […]
एकमेकांना भरपूर इशारे-प्रतिइशारे दिल्यानंतर अखेर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी करण्याचा निर्णय घेतला असल्याची बातमी आली आहे. आघाडी करणे हे […]
‘तुम्ही काही काळ काही लोकांना मूर्ख बनवू शकता. मात्र सर्व काळ सर्व लोकांना मूर्ख बनवू शकत नाही’, या आशयाचं एक
भारतीय जनता पक्ष व नरेंद्र मोदी यांनी मिळविलेल्या अभूतपूर्व यशाचे सध्या हरेकप्रकारे विश्लेषण सुरू आहे. हे यश मोदी लाटेमुळे मिळालं
सत्याला कधी मरण नसते… माणूस मेहनतीने, प्रामाणिकपणेच मोठा होतो…अशी काही भाबडी वाक्ये लहान असतानापासूनच आपल्याला ऐकविली जातात. प्रत्यक्षात मोठं, जाणतं
सर्वसामान्य माणसांच्या भावनांना आपल्या लेखी कवडीचीही किंमत नाही, हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. पिंपरी चिंचवडचे
महाराष्ट्रातून राज्यसभेवर पाठवायच्या सात जागांसाठीची निवडणूक बिनविरोध पार पडली. राज्यसभेला केंद्रीय विधिमंडळाचं ‘वरिष्ठ सभागृह’ म्हटलं जातं. या सभागृहातील प्रतिनिधी वेगवेगळ्या
महाराष्ट्रात काही संस्था-संघटनांच्या वार्षिक उत्सवांचं एक वेगळं महत्त्व आहे. दसर्याच्या दिवशी नागपुरात दीक्षाभूमीवर आयोजित होणारा धम्मचक्र परिवर्तन दिन, त्याचदिवशी रेशीमबागमध्ये
अंतराळ म्हणजे स्वर्ग आणि अंतराळविश्व म्हणजे आपल्या ३३ कोटी देवांच्या राहण्याची जागा, एवढीच अंतराळ या विषयातील आपली समज भाबडी आणि
सत्ता कोणतीही असो, धार्मिक सत्ता, आर्थिक सत्ता, दंड सत्ता.. ती गाजविणार्या माणसाचा एक रुबाब असतो. त्यातही ती राजकीय सत्ता असली
जत्रायात्रांचा हंगाम सुरू झाला आहे. ऋणमोचन व बहिरमची यात्रा ऐन भरात आली आहे. जत्रा म्हटलं की, अस्सल वर्हाडी माणसांची मनं