मस्ती आणि माजोरीला चपराक
भारतीय जनता वरकरणी अतिशय साधी-भोळी, कुठलाही अन्याय निमूटपणे सहन करणारी, आमिष व प्रलोभनाला सहज बळी पडणारी दिसत असली तरी या […]
भारतीय जनता वरकरणी अतिशय साधी-भोळी, कुठलाही अन्याय निमूटपणे सहन करणारी, आमिष व प्रलोभनाला सहज बळी पडणारी दिसत असली तरी या […]
ते दिवस फार जुने नाहीत जेव्हा अण्णा हजारे आणि अरविंद केजरीवाल यांनी देशात अभूतपूर्व वातावरणनिर्मिती केली होती. लोकपाल आंदोलनाच्या सर्मथनासाठी
यश ही मोठी विचित्र गोष्ट असते. ती जसा अफाट आत्मविश्वास देते, तसंच असलेल्या-नसलेल्या ताकदीबाबत अवाजवी भ्रमही निर्माण करते. भारतीय जनता
बारामतीत सुप्रिया सुळेंचं मताधिक्य घटल्याबरोबर बावचळलेल्या राष्ट्रवादीने धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये आरक्षण देण्याचं आश्वासन दिल्याबरोबर मधमाशाच्या मोहोळाला डिवचल्यासारखी स्थिती राज्यात
आपसूक विदर्भ मिळत असेल, तर हरकत नाही. नसेल मिळत, तरी काही बिघडत नाही, अशी टिपिकल वैदर्भीय मानसिकता विदर्भाच्या जनमानसाची आहे.
एकमेकांना भरपूर इशारे-प्रतिइशारे दिल्यानंतर अखेर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी करण्याचा निर्णय घेतला असल्याची बातमी आली आहे. आघाडी करणे हे
‘तुम्ही काही काळ काही लोकांना मूर्ख बनवू शकता. मात्र सर्व काळ सर्व लोकांना मूर्ख बनवू शकत नाही’, या आशयाचं एक
भारतीय जनता पक्ष व नरेंद्र मोदी यांनी मिळविलेल्या अभूतपूर्व यशाचे सध्या हरेकप्रकारे विश्लेषण सुरू आहे. हे यश मोदी लाटेमुळे मिळालं
सर्वसामान्य माणसांच्या भावनांना आपल्या लेखी कवडीचीही किंमत नाही, हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. पिंपरी चिंचवडचे
महाराष्ट्रातून राज्यसभेवर पाठवायच्या सात जागांसाठीची निवडणूक बिनविरोध पार पडली. राज्यसभेला केंद्रीय विधिमंडळाचं ‘वरिष्ठ सभागृह’ म्हटलं जातं. या सभागृहातील प्रतिनिधी वेगवेगळ्या