वादग्रस्त पण कमिटेड!
महाराष्ट्रात अलीकडच्या काही वर्षांत शासनाकडून कुठलीही नवीन नियुक्ती वा नेमणूक झाली किंवा एखाद्याला पुरस्कार जाहीर झाला की सर्वप्रथम त्याच्या कर्तृत्वाऐवजी […]
महाराष्ट्रात अलीकडच्या काही वर्षांत शासनाकडून कुठलीही नवीन नियुक्ती वा नेमणूक झाली किंवा एखाद्याला पुरस्कार जाहीर झाला की सर्वप्रथम त्याच्या कर्तृत्वाऐवजी […]
कोणत्याही दुखण्यामागचं मूळ कारण समजून न घेता भावनिक गुंता निर्माण करून वरवर मलमपट्टी करणे हे भारतीय समाजाचं खास वैशिष्ट्य आहे.
ती गोष्ट फार जुनी नाही. वीसेक वर्षे झाली असतील. नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय ज्या रेशीमबाग परिसरात आहे तेथे वास्तव्य
देशातील कोणतीही शासकीय तपास यंत्रणा तटस्थतेचा कितीही आव आणत असली तरी जोपर्यंत सत्ताधार्यांकडून त्यांना हिरवी झेंडी मिळत नाही तोपर्यंत ते
भारतीय माणूस बहुतांश विषयांमध्ये अगदी सरळधोपट पद्धतीने विचार करतो. एखाद्या व्यक्तीच्या कामाचं वा कर्तृत्वाचं मोजमापही तो अशाच सरळसोट पद्धतीने करतो.
वर्तमान राजकारण हे एका अर्थाने इतिहासाची पुनरावृत्तीच असते. आणीबाणीनंतर काँग्रेसची धूळधाण उडून जनता पक्ष सत्तेवर आल्यानंतर लोकांचा विश्वास परत मिळविण्यासाठी
सत्येची काही अंगभूत वैशिष्ट्ये असतात. सत्तेवर कोणीही असो… त्यांना प्रश्न विचारलेले आवडत नाही. त्यांच्या निर्णयाची चिकित्सा झालेलीही रूचत नाही. हे
भारतीय जनता पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात लोकसभा निवडणुकीच्या अगोदरपासून लपूनछपून सुरू असलेली ‘भानगड’ अखेर चव्हाट्यावर आलीय. विधानपरिषदेचे सभापती शिवाजीराव
आम आदमी पक्षातील अंतर्गत लढाई आता निकराला पोहोचली आहे. योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण यांना राजकीय व्यवहार समितीतून डच्चू दिल्यानंतर
गेल्या नऊ महिन्यांत संसदेला फार गांभीर्याने न घेणार्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गेल्या आठ दिवसांत दोनदा धमाकेदार भाषणं केलीत. पहिलं भाषण